🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
   

 विशेष वृत्त : किरण बाथम
कार्यकारी संपादक

न्यूज २४ तास मराठी 
www.news24taasmarathi.com






...आणि विद्यार्थी मित्राने केला मित्राचा खून

उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून त्याने केला निखिलचा खून 

निखिल कांबळे हा १३ वर्षाचा मुलगा ११ फेब्रुवारी पासून बेपत्ता होता आणि काल त्याचा मृतदेह रत्नागिरी शहरा जवळील मिरजोळे येथे एका चरा मध्ये टाकून त्यांच्यावर दगड ठेवलेल्या स्थितित कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीसांनी तपास केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.

▪️ निखिलने त्या मुलाला १००० रूपये दिले होते त्यातील ३०० रूपये परत दिले आजून ७०० रूपये देणं बाकी होत.निखिल सारखा मागत होता त्यातून त्या अल्पवयीन मुलाने निखिलचा हाताच्या कैची मध्ये गळा दाबून टाकला आणि तो मेलेला आहे असं पाहून त्याला एका चरा मध्ये ठेऊन त्याच्या शरीरावर दगड ठेवले

▪️ निखिल बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी या मित्राला ही चौकशी साठी बोलवले होते. पण त्यांनी पोलिसांना काहीच सांगितलं नाही पण पोलिसांनी कसून तपास केल्यावर तो कबूल झाला आणि त्याने कसा खून केला ते सविस्तर सांगितले.

Comments

Popular posts from this blog